Blog

आकाशातील चित्तरकथा : गणितीय आणि पद्धतशीर निरीक्षणांचा सुवर्णकाळ

इ.स.पूर्व २००० ते इ.स. — जगभरातील सभ्यतांची एकाच आकाशाकडे वाटचाल मानवजातीच्या इतिहासातील एक विलक्षण घटना घडली इ.स.पूर्व २००० च्या सुमारास—मानव […]

history of glabal astronomy camping stargazing near pune
Astrology, Astronomy, Historical stories, STar gazing

आकाशातील चित्तरकथा : अनंत आकाशाची ओढ

इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक

Blog, Fitness, Health, Nature, Outing places near Pune

निसर्गातील तीन दिवस म्हणजे तन आणि मनासाठी मोठ्ठ सुरक्षा कवच

शास्त्र सांगतं की झाडं नुसता ऑक्सिजनच देत नाहीत.
तर त्यांच्याकडून सुटणाऱ्या फायटोनसाइड्स नावाच्या सुवासिक द्रव्यांत औषध दडलेलं असतं.
जपानमधल्या संशोधकांनी सांगितलंय – ही द्रव्यं आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्सना जागं करतात.

Camping, Environment, Historical stories, Monsoon Drive, Outing places near Pune, Tourism, गडकोट

सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत

सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या

Environment, Nature

पिसोरी – सह्याद्रीतील माणसापेक्षाही जुना-जाणता प्राणी

दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन

Environment

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या निमित्ताने गोष्ट सह्याद्रीची – भाग दोन

महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.

Scroll to Top
🛒